Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले*



*उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले*

आज दि,21 ऑक्टोंबर 2021,रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने एक रकमी एफआरपी जाहीर करणे, पिक विमा कंपनीवर कारवाई करणे, या मागणीसाठी ,तसेच कारखानदार आणि शेतकऱ्यांची बैठक लावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे ,तानाजी पाटील,धनाजी पेंदे, चंद्रकांत तात्या, धर्मराज पाटील, दाजी पाटील, विष्णू काळे,सह सर्व शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा