Breaking

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

शेतकऱ्या वरती झालेला अन्याय कदापि खपवून घेणार नाही -शिवसेना जिल्हाप्रमुख अँड भास्कर मगरे**


*aj24Taas News Maharashtra channel
*जालना प्रतिनिधी-मनीषा मगरे*

जालना प्रतिनिधी- दि. जालना जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्या वरती अन्याय झाला तर शिवसेना खपून घेणार नाही असे उदगार जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यांनी एका  आदिवासी गायराण जमीन कास्तकार महादू तुकाराम गांगुर्डे यांनी मेहनत मशागत करून पिकवलेली अद्रक शेती. पाहणी करतेवेळेस आमच्या जिल्हा प्रतिनिधी मनीषा मगरे शी बोलताना सांगितले.
या ठिकाचे प्रशासन दानवे -  यांचे ऐकून शासकीय प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करत आहेत,आणि आदिवासी जमातीच्या गायराण जमीन कास्तकार यांना बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे. येथील दलीत शिवसेना आघाडी खपवून घेणार नाही. ते म्हणाले की वेळ प्रसंगी आक्रमक भुमिका घेऊन आंदोलन करण्याचाही इशारा  - अॅड भास्कर मगरे,यांनी यावेळी  दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा