*अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : धनंजय मुंडे*
*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*
गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे बर्याच प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा