Breaking

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : धनंजय मुंडे*



*अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : धनंजय मुंडे*

*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*

 गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले.  त्यामुळे या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामा़र्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.  बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे बर्‍याच प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा