*मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी कै, संजय ताकतोडे यांनी दिलेल्या बलिदानाची दखल घेऊन,त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात यावा, या मागणीसाठी भिमा- अण्णा संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*
मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी कै संजय भाऊ ताकतोडे यांनी दिलेल्या बलिदानाची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी देऊन त्यांचा सन्मान करावा व मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी त्यांचे कुटुंब मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक 16 8 20 21 रोजी आमरण उपोषण चालू केलेले आहे तरी त्या कुटुंबांना मदत मिळावी म्हणून तुळजापूर तालुक्यातील भीम अण्णा संघटनेच्या वतीने दिनांक 27 8 20 21 रोजी नायब तहसीलदार श्री शिंदे यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त केला आहे निवेदन देतेवेळी भिमांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे अशोक भाऊ जाधव विक्रम मालक देशमुख किसन भाऊ देडे जयराज क्षीरसागर आकाश भाऊ शिंदे मानव हित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे विकास भिसे विकास जाधव दिनेश झोंबाडे अविनाश पवार महादेव भिसे इत्यादी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा