*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांनी २२ रोजी बैठक,संघटित होण्याचे रवींद्र इंगळे यांचे आवाहन*
स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली व काजळा येथील शेतकऱ्यांची पिक विमा व शेती पम्प विद्युत पुरवठा प्रश्नांवर चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि उद्या दि. 22/12/21 रोजी उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे या वेळेस उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी दाजी पाटील धर्मराज पाटील बाळासाहेब मडके तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
****************advt**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा