Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

*राज्य सरकार, केंद्र सरकार व विरोधी पक्षानी फसवले मराठा समाजाला. निवास शेळके* *AJ 24 Tass News Maharashtra*


*राज्य सरकार, केंद्र सरकार व विरोधी पक्षानी फसवले मराठा समाजाला.  निवास शेळके*

*इंदापूर प्रतिनिधी/: शिवाजी पवार* *AJ 24 Tass News Maharashtra*

मराठा एस.बी.सी.आरक्षण स्थगितीस राज्य सरकार व विरोधी पक्ष ह्या दोघांनी मिळून मराठा समाजाला स्पष्ट पणे फसवले आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांचा व पक्षपाती पणा करायला भाग पाडणार्‍या केंद्र सरकारचा अा. भा. संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष मा. निवासजी शेळके यांनी अखिल भारतीय  संभाजी ब्रिगेड व संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने प्रथमथा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सरकारच्या व विरोधी पक्षाच्या  नाकर्तेपणामुळच व वेळोवेळी पाठपुरावा न केल्याने मराठा समाजावर ही वेळ आली आहे.

 कितेक वर्षा पासुन अनेक राज्यांची आरक्षणा विषयी सुनावण्या प्रलंबित आहेत. तरी मराठा आरक्षणाची सुनावणी का? अाणि मराठा आरक्षणातील वकील का बद्दलण्यात आले? सरकारने व विरोधी पक्षाने मराठा समज्याचा विश्वास घात करुण मराठा सामज्याला फसवले आहे. तरी मराठा आरक्षणावरील बंदी उठवण्या साठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत आन्याथा आखिल भारतीय  संभाजी ब्रिगेड व मराठा समाजाच्या वतीने पुन्हा तिव्र आंदोलन करण्यात येईल.

 जर सरकार व विरोधी पक्ष वेळ काढूपणाचे धोरण राबवत आसतील तर मराठा समाज रसत्यावर उतरुन जबाबदार असणार्‍या लोकप्रतिनिधी राज्यातील मंञी, आमदार व खासदार  यानां  जिल्हा व तालुका बंदी करावी लागेल. व राज्यभर आखिल भारतीय संभाजी ब्रिगेड व सर्व मराठा सकल समाज्याचे वतीने तीव्र आंदोलन करणार आसल्याची माहीती श्री. निवासजी शेळके यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा