Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्या सारख्या जबाबदार व्यक्तिने विसरने दुर्दैवी- राजसिंहा राजेनिंबाळकर.देशाचा स्वातंत्र्य दिन विसरनार्या विसरभोळ्या मुख्यमंत्र्यांना युवा मोर्चा चे खरमरीत पत्र..



देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्या सारख्या जबाबदार व्यक्तिने विसरने दुर्दैवी- राजसिंहा राजेनिंबाळकर.


देशाचा स्वातंत्र्य दिन विसरनार्या विसरभोळ्या मुख्यमंत्र्यांना युवा मोर्चा चे खरमरीत पत्र..


आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे

देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या सारख्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभते का..?

राज्यात युवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही काम कराल यावरून आता सर्वांचाच विश्वास उडाला आहे, मात्र किमान देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी आपण लक्षात ठेवावा एवढीच आपल्या कडून माफक अपेक्षा आहे..
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,सह युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा