Breaking

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, कळंबचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले*



*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, कळंबचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले*




या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून भरपाई व पिक विमा व सरसकट अनुदान, आणि उसाची एफआरपी एक रकमी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्‍टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,यावेळी
 कंळब  येथे स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रवींद्र ईगंळे, धनाजी पेंदे, राजाभाऊ हाके, विष्णू काळे, चंद्रकांत समुद्रे, रांजनकर अण्णा, यांच्या नेतृत्वाखाली खाली शेती विषयीच्या नुकसान भरपाई बद्दल कंळब तहसीलदार मॅडम यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा