*तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयात ठीया आंदोलन*
आज दिनांक,२९ नोव्हेंबर २०२१,रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकरी उपस्थित राहून तुळजापूर येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे,शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्यामुळे हे आंदोलन केले आहे,जोपर्यंत शेतकऱ्यांची वीज जोडणी होत नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन मागे घेणार नाही,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी इशारा दिला आहे.यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा