हिटलर प्रवृत्तीने वागत असेल, तर त्यांच्याशी संवाद नाही, तर संघर्ष करावा लागतो : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद --
ज्या पद्धतीने सरकार वागत आहे. त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष करणे अधिक चांगले...म्हणून आजच्या गृहमंत्र्यांच्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित..
विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षणात जीवे मारण्यासाठी हल्ला करता..
आम्ही पोलखोल यात्रा काढली.सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर मांडली....ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी पोलखोल सभांवर हल्ला केला.
मोहित कंबोज किरीट सोमय्या यांच्यावर हल्ले...राज्यात सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे.
पोलिसांचा दुरउपयोग केला जात आहे..
गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन अर्थ काय...गृहमंत्र्यांना अधिकार तरी आहे का? इतक्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहणार नसतील तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास
मुख्यमंत्री एका आजीकडे जातात...त्यापेक्षा st च्या आत्महत्या ग्रस्त कर्मचाऱ्यांच्या घरी जाता आले असते...आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाता आलं असते....
हनुमान चालीसा म्हणणे जर राजद्रोह होणार असेल तर आम्ही रोज हनुमान चालीसा म्हणणार आहे..
नवनीत राणा यांना जेल मध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. त्यांनी त्यांच्या वकिला मार्फत लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली जात आहे. एका महिलेला अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर अशा सरकार विरोधात संघर्ष करणार
जर सरकारला जशास तस उत्तर हवं असेल तर ती देण्याची हिम्मत भाजप मध्ये आहे...
सरकारने ठरवावे की कायदा सुव्यवस्था काय करायचे..
भोंग्यांबाबत स्पष्ट भूमिका की..न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले पाहिजे...
सुप्रीम कोर्टाचा आदेश हिंदू समाज मान्य करत असेल तर इतर सर्व समाजाने मान्य केले पाहिजे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा