Breaking

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

अकलूज पाेलीसांचे वतीने कायदयाची कार्यशाळा चे आयाेजन आजादी का अम्रत महाेत्सव आभियानाचे अेैाचित्य साधून आयाेजन



अकलूज पाेलीसांचे वतीने कायदयाची कार्यशाळा  
चे आयाेजन 
आजादी का अम्रत महाेत्सव आभियानाचे अेैाचित्य साधून आयाेजन


पाेलीस स्टेशन अकलूज यांच्या वतीने सामाजीक बांधीलकी जपण्याचे काम व गून्हे नियंत्रण करण्याचे काम चाेख केले जाते त्यात पाेलीस मित्र परीवाराची भरीव साथ लाभल्याने दूधात साखरच असा याेग म्हणावा लागेल ..



आजादी की अम्रत महाेत्सव अभियाना अंतर्गत विदयार्थीवर्ग  व काँलेज स्टाँफ,यांचेसाठी काही दैनंदीन कायदे माहीती असणे गरजेचे आहे ...महीला अत्याचार ते सायबर क्राईम व माेबाईल स्कॅम ते ट्रेसींग व ब्लॅकमेलींग आणि वाहन चालवताना हाेत असलेली बेफीकीर व्रती या बाबी तरूणाईचा संयम बिघडवतात व गून्हेगारीकडे वळवतात ...यांना संस्कार  आहेत समज आहे पण कूठेतरी माेबाईल व टीव्ही चे संस्कार बिघडवत आहेत ...याचा समन्वय सहज घालून देणेसाठी ...
आज दिनांक ३ आँगस्ट २०२२ राेजी ११।००वा ते १२।३० वा . चे दरम्यान 
सहकार महर्षी शंकरराव माेहीते पाटील ईंजिनियरींग काँलेज &रिसर्च सेंटर येथील सेमिनार हाँल मध्ये हाेणार 
झाला ...अत्यंत आनंदी वातावरणात हसतखेळत पार पडला 
    यावेळी अकलूज पाेलीस स्टेशन पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर व पाेलीस मित्र परीवाराचे समन्वयक पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील अकलूज पाेलीस ठाणे यांनी सर्व मांडणी व विषय याची हाताळणी केली हाेती .
यावेळी काँलेजचे प्राचार्य यादव सर व स्टाँफ झंजे सर कासे सरं सह पाेलीस परीवाराचे विष्णू आंधळकर, रसीदभाई शेख,विनाेद काळे ,अनिकेत भाेसले व विश्वजीत भैय्या सूरवसेपाटील व २०० ते २५० विदयार्थी उपस्थित हाेते 
ही वैचारीक भरारी भविष्यात घडणा-या  गून्हास नक्की प्रतिबंधक व दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा