अकलूज पाेलीसांचे वतीने कायदयाची कार्यशाळा
चे आयाेजन
आजादी का अम्रत महाेत्सव आभियानाचे अेैाचित्य साधून आयाेजन
पाेलीस स्टेशन अकलूज यांच्या वतीने सामाजीक बांधीलकी जपण्याचे काम व गून्हे नियंत्रण करण्याचे काम चाेख केले जाते त्यात पाेलीस मित्र परीवाराची भरीव साथ लाभल्याने दूधात साखरच असा याेग म्हणावा लागेल ..
आजादी की अम्रत महाेत्सव अभियाना अंतर्गत विदयार्थीवर्ग व काँलेज स्टाँफ,यांचेसाठी काही दैनंदीन कायदे माहीती असणे गरजेचे आहे ...महीला अत्याचार ते सायबर क्राईम व माेबाईल स्कॅम ते ट्रेसींग व ब्लॅकमेलींग आणि वाहन चालवताना हाेत असलेली बेफीकीर व्रती या बाबी तरूणाईचा संयम बिघडवतात व गून्हेगारीकडे वळवतात ...यांना संस्कार आहेत समज आहे पण कूठेतरी माेबाईल व टीव्ही चे संस्कार बिघडवत आहेत ...याचा समन्वय सहज घालून देणेसाठी ...
आज दिनांक ३ आँगस्ट २०२२ राेजी ११।००वा ते १२।३० वा . चे दरम्यान
सहकार महर्षी शंकरराव माेहीते पाटील ईंजिनियरींग काँलेज &रिसर्च सेंटर येथील सेमिनार हाँल मध्ये हाेणार
झाला ...अत्यंत आनंदी वातावरणात हसतखेळत पार पडला
यावेळी अकलूज पाेलीस स्टेशन पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर व पाेलीस मित्र परीवाराचे समन्वयक पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील अकलूज पाेलीस ठाणे यांनी सर्व मांडणी व विषय याची हाताळणी केली हाेती .
यावेळी काँलेजचे प्राचार्य यादव सर व स्टाँफ झंजे सर कासे सरं सह पाेलीस परीवाराचे विष्णू आंधळकर, रसीदभाई शेख,विनाेद काळे ,अनिकेत भाेसले व विश्वजीत भैय्या सूरवसेपाटील व २०० ते २५० विदयार्थी उपस्थित हाेते
ही वैचारीक भरारी भविष्यात घडणा-या गून्हास नक्की प्रतिबंधक व दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा