*केंद्र सरकारने रासायनिक खतांवर सबसिडी जाहीर केल्या मुळे शेतकऱ्यांना मुळ किंमतीत खते उपलब्ध करावी या मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले*
व गेल्या वर्षी ,सोयाबीन बी न उगवलेल्या,शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी
कृषि केन्द्र दुकानावर कृषि सेवक अधिकारी नियुक्त करण्यात यावा
भारत देश कृषीप्रधान देश असून शेतकर्यांसह इतर कामगारांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सद्या कोरोना महामारीने देशात भीतीदायक रूप धारण केले आहे. त्यात खताच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरयांच्या मनात भीतेचे वातावरण निर्माण झाले होते.
पण काल केंद्र सरकारने खतावर सबसिडी जाहीर केल्याने.
आता किंमती मध्ये वाड होणार नाही.
त्यामुळे आपण सर्व कृषी केंद्र दुकादारांना जादा दराने खत विक्री करू नये असे आदेश द्यावेत. व
गेल्या वर्षी
तुळजापुर तालुक्यातील अडीच हजार शेकऱ्यांचे सोयाबीनचे बी उगवले नाहीत त्याच्या तक्रारी आपल्या कडे केल्या आहेत व त्याचे पंचनामे देखील झाले आहेत.
परंतु आज तागायेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.
त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे.शेतात सर्व प्रकारची मशागतीची कामे सद्या सुरू झाली असून शेतकरी खते व बियाणे खरेदी साठी कृषी दुकानात जात आहेत
पण दुकानदार त्यांना खत बियाणे सिल्लक नाहीत, भाव वाड झाली आहे,
असे सांगत आहेत
ह्या मद्यमातून आपल्याला विनंती की आपण प्रत्येक दुकानात कृषी सेवक नियुक्त करावा व दुकानाच्या दर्शनी बाजूस सिल्लक खत साठा व भाव फलक लावण्यात यावा.
जेणेकरून शेतकऱ्यांना याचा आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले खरेदी विक्री संघ तुळजापूर यांची स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा