Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

शेतकऱ्यांवरती होणा-या अन्यायाचा हाकेला लोकनेते बदामराव आबा पंडित आले धाऊन.*


*शेतकऱ्यांवरती होणा-या अन्यायाचा हाकेला लोकनेते बदामराव आबा पंडित आले धाऊन.*
 बीड जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ आडे


गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विवीध समस्या विषयी, 
सर्व नेते मंडळी यांना विनंती केली,
 शेवटी शेतकऱ्यांवरती होणारा अन्यायाला लोकनेते बदामराव आबा पंडित यांच्या काणावर समस्या घातल्या, असता त्यांनी लगेचच दखल, घेतली आबांनी लगेचच  तहसीलदार गेवराई, तालुका कृषी अधिकारी, गेवराई तसेच जिल्हा कृषी अधीक्षक, बीड जिल्हाधिकारी बीड
जिल्हा व्यवस्थापक AIC बीड, पालकमंत्री बीड, खासदार बीड, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य,
यांना पत्र दिले व आम्हा शेतकऱ्यांना आश्वासन दिले,
 की यांची दखल नाही घेतली तर शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ कृषी मंत्री मा. दादा भुसे तसेच विभागीय आयुक्त कृषी विभाग व मुख्य आयुक्त कृषी यांच्याकडे मागणी करु नसता लोकशाही पध्दतीने तिव्र आंदोलन सुरू करु.
वाह नेता असावा तर बदामराव आबा सारखा शेतकऱ्यांतुन ही भावणा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा