*तुळजापूर येथील कार्यकारी अभियंता महावितरण विभागीय कार्यालय तुळजापूर यांना निवेदन*
प्रतिनिधी:- रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर शहरातील नागरिक व व्यापारी यांचे वतीने आज रोजी निवेदन देण्यात आले.
तुळजापूर शहरातील घरगुती व व्यापारी वर्ग वीज मीटर धारकांना मीटर रिडींग न घेता अवास्तव वीज बील देणे, व सक्तीची वीजबील वसुली करत असल्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंता च्या नावे निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक महिन्या पासून ग्राहकांचे वीज मीटर रिडींग न घेता दर महिन्याला अवास्तव वीज देयकं नागरिकांना देण्यात येत आहे. व मार्च एंड च्या नावाखाली सक्ती ची वसुली केली जात आहे.
महावितरण बाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.व नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
संबधित वरिष्ठ अधिकारीनी दखल न घेतल्यास ग्राहक मंचात तक्रार करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यांची प्रती मा.जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद व महावितरण विभागीय अभियंता यांना पाठवण्यात आले आहे.
या निवेदनावर व्यापारी व नागरिकांच्या सह्या
1) मधुकर शेळके 2) अनंत बुरांडे 3)श्रीकांत हिरळकर 4)नागेश गवते
5) अहमद पापा आता 6)गणेश धोत्रे
6)संदीप तिकोणे 7) अविनाश नाईक
8)शिवलिंग साबळे 9)चेतन पाटील
10)अमरदीप तिकोणे 11)अमोल सरवदे 12)दतात्रय पाटील 13)सुनिल हंडेकर 14) सार्थक मलबा 15) आकाश भालेकर 16)नरसिंह ढेकणे 17)अनिल डोकडे 18)लक्ष्मीकांत सरवदे 19)गणेश तिकोणे 20)गौतम जमदाडे 21)सागर तिकोणे 22)उमेश जाधव 23)महावीर मैंदर्गे
इत्यादी च्या स्वाक्षरी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा